Joint Pain Home Remedy: थंडीत हाडदुखी, गुडघेदुखी आणि पाठदुखीमुळे त्रास होणे आता सामान्य झाले आहे. मात्र, स्वयंपाकघरातील काही सोपे मसाले वापरून शरीरातील आखडपणा आणि वेदना कमी करण्याची शक्यता आहे.
हाडे आणि सांध्यांच्या वेदनांवर रामबाण उपाय
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हाडे दुखणे, सांधे जखडणे, नसांमध्ये कमजोरी, हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या, पायांत गोळे येणे अशा समस्या आता अगदी सामान्य झाल्या आहेत. चुकीचा आहार, पोषणातील कमतरता, व्यायामाचा अभाव यांमुळे शरीराची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच डी आणि बी१२ या व्हिटॅमिन्ससह कॅल्शियमची कमतरता वाढू लागली की, हाडे पोकळ होतात आणि नसांपर्यंत पोषण पोचेनासं होतं. परिणामी वेदना, सूज, कडकपणा आणि कमजोरी जाणवू लागते.
डायबेटीज, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, युरिक अॅसिड वाढणे, जखमा, हार्मोनल असंतुलन – हे सर्व घटक नसा आणि सांध्यांना जास्तीत जास्त हानी पोहोचवतात. एवढंच नव्हे, तर अपुरी झोप, अतिताण, धूम्रपान व मद्यपान यांमुळेही नसांची कमजोरी खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
अशा वेदनादायी अवस्थेत अनेक जण गोळ्या-औषधांकडे धाव घेतात. पण, आयुर्वेद आणि युनानी तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेला एक साधा, पण परिणामकारक उपाय सध्या चर्चेत आहे. त्यांच्या मते, आपल्या स्वयंपाकघरातच असलेल्या तीन मसाल्यांचे पाणी रोज घेतले, तर नसांची कमजोरी कमी होते, सांध्यातील सूज उतरते आणि हाडांना अप्रतिम बळकटी मिळते. हा उपाय इतका प्रभावी आहे की, फक्त १४-१५ दिवसांत परिणाम दिसू लागतात, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
१. दालचिनी
दालचिनीमध्ये नैसर्गिक सिनेमल्डिहाइड असते, जे रक्ताभिसरणाचा वेग वाढवते. रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले विषाक्त घटक आणि चरबी वितळवण्याची क्षमता त्यात असते. शरीरातील दाह कमी करून, कडकपणा वेदना व सांधे जखडणे यांपासून आराम मिळतो. रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि न्यूरोपथीपासूनही संरक्षण मिळते.
२. लवंग
लवंगेमध्ये यूजिनॉल हा नैसर्गिक वेदनाशामक आहे. तो मांसपेशींचा कडकपणा कमी करतो, सांध्यांना लवचिकता मिळवून देतो. त्यातील एंटी-इन्फ्लमेटरी हा गुण नसांमधील सूज, जळजळ, झिणझिण्या व जडपणा कमी करतो. त्यामुळे शरीराला संक्रमणापासूनही संरक्षण मिळते.
हेही वाचा
कपिल शर्मानं फक्त ६३ दिवसांत कमी केलं ११ किलो वजन! फिट राहण्यासाठी वापरलेला “२१-२१-२१” नियम नेमका काय?
३. वेलची
मोठ्या वेलचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. ते घटक नसांना दृढ बनवतात, रक्तदाब संतुलित ठेवतात व रक्ताभिसरण सुधारतात. शरीर डिटॉक्स होऊन हाडे आणि नसांपर्यंत योग्य पोषण पोहोचते. सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि हात-पायांत हलकेपणा येतो.
हा अमौलिक उपाय कसा करावा?
साहित्य
१ छोटा तुकडा दालचिनी
१ मोठी लवंग (काळी)
२ हलक्या कुटलेल्या वेलची
१ ग्लास पाणी
ऐच्छिक : थोडा गूळ किंवा मध (डायबेटीज असल्यास टाळावे)
कृती
एक स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करा. त्यात दालचिनी आणि लवंग टाका.
ते पाणी दोन-तीन मिनिटे उकळू द्या. हे उकळलेले अर्कयुक्त पाणी थंड झाल्यावर गाळून प्या. तुम्ही
इच्छा असल्यास त्यात थोडा गूळ घालू शकताथंडीत हाडदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी आणि शरीर आखडण्यानं त्रस्त आहात? स्वयंपाकघरातील ‘या’ ३ मसाल्यांचे पाणी देऊ शकते आराम!
Joint Pain Home Remedy: थंडीत हाडदुखी, गुडघेदुखी आणि पाठदुखीमुळे त्रास होणे आता सामान्य झाले आहे. मात्र, स्वयंपाकघरातील काही सोपे मसाले वापरून शरीरातील आखडपणा आणि वेदना कमी करण्याची शक्यता आहे.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
November 22, 2025 18:22 IST
Follow Us
हाडे आणि सांध्यांच्या वेदनांवर रामबाण उपाय
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हाडे दुखणे, सांधे जखडणे, नसांमध्ये कमजोरी, हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या, पायांत गोळे येणे अशा समस्या आता अगदी सामान्य झाल्या आहेत. चुकीचा आहार, पोषणातील कमतरता, व्यायामाचा अभाव यांमुळे शरीराची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच डी आणि बी१२ या व्हिटॅमिन्ससह कॅल्शियमची कमतरता वाढू लागली की, हाडे पोकळ होतात आणि नसांपर्यंत पोषण पोचेनासं होतं. परिणामी वेदना, सूज, कडकपणा आणि कमजोरी जाणवू लागते.
डायबेटीज, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, युरिक अॅसिड वाढणे, जखमा, हार्मोनल असंतुलन – हे सर्व घटक नसा आणि सांध्यांना जास्तीत जास्त हानी पोहोचवतात. एवढंच नव्हे, तर अपुरी झोप, अतिताण, धूम्रपान व मद्यपान यांमुळेही नसांची कमजोरी खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
अशा वेदनादायी अवस्थेत अनेक जण गोळ्या-औषधांकडे धाव घेतात. पण, आयुर्वेद आणि युनानी तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेला एक साधा, पण परिणामकारक उपाय सध्या चर्चेत आहे. त्यांच्या मते, आपल्या स्वयंपाकघरातच असलेल्या तीन मसाल्यांचे पाणी रोज घेतले, तर नसांची कमजोरी कमी होते, सांध्यातील सूज उतरते आणि हाडांना अप्रतिम बळकटी मिळते. हा उपाय इतका प्रभावी आहे की, फक्त १४-१५ दिवसांत परिणाम दिसू लागतात, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
१. दालचिनी
दालचिनीमध्ये नैसर्गिक सिनेमल्डिहाइड असते, जे रक्ताभिसरणाचा वेग वाढवते. रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले विषाक्त घटक आणि चरबी वितळवण्याची क्षमता त्यात असते. शरीरातील दाह कमी करून, कडकपणा वेदना व सांधे जखडणे यांपासून आराम मिळतो. रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि न्यूरोपथीपासूनही संरक्षण मिळते.
२. लवंग
लवंगेमध्ये यूजिनॉल हा नैसर्गिक वेदनाशामक आहे. तो मांसपेशींचा कडकपणा कमी करतो, सांध्यांना लवचिकता मिळवून देतो. त्यातील एंटी-इन्फ्लमेटरी हा गुण नसांमधील सूज, जळजळ, झिणझिण्या व जडपणा कमी करतो. त्यामुळे शरीराला संक्रमणापासूनही संरक्षण मिळते.
हेही वाचा
कपिल शर्मानं फक्त ६३ दिवसांत कमी केलं ११ किलो वजन! फिट राहण्यासाठी वापरलेला “२१-२१-२१” नियम नेमका काय?
३. वेलची
मोठ्या वेलचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. ते घटक नसांना दृढ बनवतात, रक्तदाब संतुलित ठेवतात व रक्ताभिसरण सुधारतात. शरीर डिटॉक्स होऊन हाडे आणि नसांपर्यंत योग्य पोषण पोहोचते. सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि हात-पायांत हलकेपणा येतो.
हा अमौलिक उपाय कसा करावा?
साहित्य
१ छोटा तुकडा दालचिनी
१ मोठी लवंग (काळी)
२ हलक्या कुटलेल्या वेलची
१ ग्लास पाणी
ऐच्छिक : थोडा गूळ किंवा मध (डायबेटीज असल्यास टाळावे)
कृती
एक स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करा. त्यात दालचिनी आणि लवंग टाका.
ते पाणी दोन-तीन मिनिटे उकळू द्या. हे उकळलेले अर्कयुक्त पाणी थंड झाल्यावर गाळून प्या. तुम्ही
इच्छा असल्यास त्यात थोडा गूळ घालू शकता
No comments:
Post a Comment